समांतर क्रांती वृत्त गोव्याला जाण्याचा पर्यटकांचा उत्साह गोव्यात प्रवास करताच मावळतो. कारण, गोव्यातील वाहनांची तपासणी ही बाहेरच्या राज्यातून गोव्यात जाणाऱ्या पर्यटक, प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी असते. पण, आता त्यावर गोवा राज्य सरकारने तोडगा काढला असून गोव्यातील अंतर्गत प्रवास सूकर होणार आहे. परतु, चालकाकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर मात्र सावधान.. राज्यात प्रवास करणाऱ्या इतर राज्यातील वाहनांची अनेक […]
समांतर क्रांती / रामनगर अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता खचला असून अवजड वाहतूक पूर्णत: बंद करावी लागली आहे. दोन दिवसांपूर्वी दूधसागर वळणाजवळ महामार्गावर भेगा पडल्या होत्या. दरम्यान, आज शनिवारी पहाटे रस्ता खचून दरीत कोसळला आहे. संपूर्ण रस्ताच खाईत जाण्याची शक्यता असून तर्तास सुरू असलेली वाहतूक सुध्दा बंद करावी लागणार आहे. महामार्गाचे अर्धवट आणि निकृष्ट काम […]
समांतर क्रांती / अनमोड सध्या गोव्याचा प्रवास सुखाचा नाही, तर धोक्याचा बनला आहे. एकीकडे कुसमळी पुलामुळे चोर्ला महामार्गावरील अवजड वाहतूक रोडावली असतांना आता अनमोड घाटातील महामार्गावरील वाहतूक सुध्दा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनमोड घाटात महामार्गावर भेगा पडल्या असून रस्ता खचण्याचा धोका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रामनगर ते अनमोड घाटातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने […]
बेळगाव : राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबीत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी चालविली आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तालुका आणि जिल्हा पंचायतीसह स्वराज्य संस्थांचे मतदान इव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. […]
समांतर क्रांती/पणजी गोव्याने कर्नाटक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह म्हादईसंदर्भातील इतर सर्व याचिकांवर गुरूवारी (ता.२३) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कर्नाटकाचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी केंद्राची भूमिका संशयास्पद असून भाजप म्हादईप्रश्नाचे राजकारण करीत असल्याची टीका केली आहे. म्हादई लवादाच्या निवाड्यानंतरही कर्नाटकाने म्हादई प्रश्नी न्यायालयाची दिशाभूल चालविली होती. त्यामुळे गोवा सरकारने कर्नाटक विरोधात […]
बंगळूर: जातीगणना हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. हा अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पण सरकारने पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची टूम काढली आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल मंडण्यापूर्वीच जात जनगणनेचा अहवाल फुटला आहे. अहवालाच्या अंमलबजावणीपूर्वीच माहिती फुटल्याने खळबळ उडाली आहे. लीक झालेल्या जात जनगणना अहवालात काय आहे? […]
समांतर क्रांती / खानापूर राज्यातील ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून खानापूरचे पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडीचे लालेसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी पट्टनशेटी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती. मंजुनाथ नायक यांनी सी.टी.रवी यांना खानापुरला आणल्यानंतर केलेल्या कुचराईबद्दल निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे […]
रायचूर: सिद्धरामय्या हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजून वाट पाहावी लागेल, मी 2028 साठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचे सांगितले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.रायचूर येथे पत्रकारांशी बोलताना, कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. सर्वांनी मिळून जाहीरपणे बैठक घेतली, गुप्त बैठकीचा प्रश्नच येत नाही. ती फक्त दुपारच्या जेवणाची बैठक होती. बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत […]
7 ministers, 35 MLAs at Jarkiholli’s house बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्रीमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत. आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची चर्चा रंगात आहेत. अशातच गुरूवारी (ता.२) रात्री बंगळूर येथील मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्या घरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह सात मंत्री आणि ३५ आमदारांनी ‘पार्टी’ केली. प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार परदेश दौऱ्यावर असतांनाच हे घडल्याने चर्चांना ऊत […]
Bus travel will become more expensive; there will be a 15 percent increase बेळगाव: शक्ती योजनेंतर्गत महिलांना बस प्रवास मोफत असला तरी इतरांसाठी बस प्रवास महागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव परिवहन मंडळाने सरकारकडे पाठविला आहे. सध्याच्या दरात १५ टक्के वाढ करण्याची आवश्यकता या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बस तिकीट वाढविले नसल्याचे परिवहन […]