खानापूर तालुक्यातील पाच मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून बंद करूनही शासनाचा कंडू शमलेला नाही. त्यानंतर आता एकशिक्षकी शाळांची जबाबदारी कानडी शिक्षकांवर सोपवून त्या शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. तालुक्यातील घोसे बुद्रूक, सिंगिनकोप, गवसे,चिरेखाणी, सातनाळी, गंवेगाळी, बांदेकरवाडा, मेंडील या मराठी शाळांमधील कारभार यापुढे कानडी शिक्षक पाहणार आहेत. खरंतर या मराठी शाळांची […]
समांतर क्रांती विशेष कर्नाटकातील निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता शेतकऱ्याचे लक्ष शिवाराकडे वळले आहे. मान्सून कधी थडकणार याची याबाबत केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर हवामान तज्ञांनानाही कुतूहल आहे. सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते? पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात […]
खानापूर: दोन गटात विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी साधण्यात मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांना अखेर यश आले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि आगामी विधानसभा निवणुकीत मराठी भाषिकांची लोकेच्छा प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आव्हानाला तालुक्यातील मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील शिवस्मारकात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एकंदर,एकीची प्रक्रिया विनासायास सुरू […]
सीमाचळवळ / चेतन लक्केबैलकरगेल्या ६६ वर्षांपासून सीमावासीय मराठी जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची चळवळ धगधगत आहे. पण, साडेसहा दशके या प्रश्नाचे भीजत घोंगडे का आहे? यावर तोडगा का निघाला नाही? तोडगा निघाला तरी प्रश्न जैसेथेच का? अनेकवेळा तोडगा निघाला तरी त्याला कुणी खो घातला? आणि का? सीमाप्रश्न नक्की आहे तरी काय? १ […]