खानापूर को-ऑप बँक: ते आरोप आणि दावे हे पराभवाच्या धास्तीमुळेच..
समांतर क्रांती / खानापूर आम्ही बँकेच्या विकासासाठी धडपडत आहोत. त्यासाठी आम्ही विविध योजना राबवित आहोत. सभासदांना आम्ही करीत असलेल्या कामांवर विश्वास आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांना पराभवाची धास्ती असल्यामुळेच ते खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत, असे मत विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला आहे. बँकेत सुसज्ज […]