वनखात्याकडूनच ‘वनहक्क कायदा’ धाब्यावर..
हरसनवाडी-गवळीवाड्यावरील शेड पाडले; लाकूड चोरीचा आळ समांतर क्रांती / खानापूर वननिवासी आणि वनखात्याचा संघर्ष नेहमीचाच बनला आहे. वनखाते नेहमीच वनहक्क कायद्याची पायमल्ली करीत असल्याने खानापूर तालुक्यातील वननिवासींचे जगणे मश्किील झलो आहे. हरसनवाडी – गवळीवाडा येथील गवळी बाबू कोकरे यांच्यावर लाकूड चोरीचा आळ घेत वनकर्मचाऱ्यांने कोणतीही पूर्वकल्पना न देता नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड पाडल्याने संताप […]