पितृतुल्य व्यक्तीमत्व: नागाप्पा कदम
कांही माणसं ध्येयवेडी असतात. आयुष्यात त्यांनी स्वत:चे लक्ष्य निश्चित केलेले असते. ते गाठण्यासाठी ते कोणतेही अग्नीदिव्य पार करण्यात कुचराई करीत नाहीत. आपली माणसं जपतानाच नात्या-गोत्यांचा लवाजमा आपल्या सभोवताली सांभाळून असतात. अशी माणसं जिवनात यशस्वी तर होतातच; शिवाय अशी माणसं पाठीमागे अविस्मरणीय अशा आठवणीदेखील सोडून जातात. असेच एक पितृतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे मळव (ता. खानापूर) येथील नागाप्पा […]
